परंडा प्रतिनिधी: एकबाल शेख
दिनांक ७ /०७/२०२० रोजी रमजान मंजूर पटेल राहणार आसू तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद यांच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग कोर्ट मुंबई येथे ऑनलाइन याचिका दाखल केली होती या प्रकरणाची राज्य मानवी हक्क आयोग कोर्ट मुंबई यांनी दखल घेतली आहे दिनांक 14/10/2020 रोजी सकाळी अकरा वाजता सुनावणीला सुरुवात होईल ( याचिकाकर्ते मानवी हक्क सामाजिक कार्यकर्ता इकबाल शेख )