माजलगांव, प्रतिनिधि (मुस्ताक कुरेशी)माजलगांव शहरातील नगरपरिषद हद्दीतील मनुर रोड महेबुब नगरतील नाल्या, रस्ता आणि इतर मुलभुत सुविधा नसल्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहे व रोगराई होण्याची दाट शक्यता असल्यामुळे नागरिकांकडुन नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांना अर्ज करण्यात आले, या अर्जद्वारे मागणी करण्यात आली की नगरपरिषद अंतर्गत नागरिकांना मिळणार्या सुखसुविधा महेबुब नगर तील नागरिकांना मिळत नाही आणि वारंवार माजलगांव नगरपरिषदेला बरेच अर्ज, निवेदने देण्यात आली नगरपरिषद
अधिकार्यांच्या निदर्शनास सर्व आणुन देण्यात आले तरी सुद्धा काही विचार करण्यात आले नाही अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचे असल्यामुळे आमची दिशाभूल करण्यात येते, आणि अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक दिली जाते, आणि मुख्याधिकारी साहेब आहेत त्या सुध्दा कोणतेही प्रकारचे लक्ष देत नाही गेली तेरा वर्ष पासून पाणयाची सुविधा नाही बोरचे पाणी वापर करवे लगत आहे बोरचे पाण्यमुळे आजाराचे प्रमाणात वाढ झाली आहे, सध्याची भीषण परिस्थिती अशी की रस्ते आणि नाल्या बरोबर नाही नाल्याचे घान पाणी लोकांच्या घरात शिरतो आणि पावसाळ्यात गटारी नालेंचे रुप धारण करते त्यामुळे मच्छरांचा, डासांचा उद्रेक वाढला आहे
डेंगु, मलेरिया, आणि इतर आजारात वाढ झाली आहे अनेक नागरिक आजारी पडु शकतात अ रोगचे प्रमाण मध्य सुध्दा वाढु शकते तसेच सव्हे, नंबर,8/6 मध्य कशल्यास प्रकारे वाद नाही पण नाहक तीन वर्ष पासुन लोकना पि टी आर देण्यात आले नाही त्याचे घरकुल मध्य नाव लवता आले नाही अश्या प्रकारचा माजलगांव नगरपरिषदचा हलगर्जीपणा चालू आहे
सध्या पावसाळ्य दिवस आहे आणि रस्ते, नाल्या नसल्यामुळे घरात पाणी शिरतो त्यामुळे सर्प, विंचु आणि इतर विषारी जिवजंतू मुळे सुद्धा जिवावर धोका निर्माण झाला आहे, समस्त नागरिकांनी अर्जात मागणी केली आहे की ७ दिवसाच्या आत आम्हाला रस्ते, नाल्या व इतर मुलभुत सुविधा देण्यात आल्या नाही तर अन्या अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिति तर्फ आम्ही लोकशाही पद्धतीने महेबुब नगर मध्य धरणे आंदोलन करु आणि होणार्या परीनामास शासन जबाबदार राहिल याची नोंद घेण्यात यावी उपस्थित नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले..